Our Journal is Added in

    

Qualis Capes / BRAZIL as B3

Article Details ::
Article Name :
मराठा आरमाराचा विकास आणि अस्त
Author Name :
अनिल माणिकराव बैसाणे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ROR-1653
Article :
Author Profile
Abstract :
छत्रपती शिवरायांनी चंद्रराव मोऱ्यांचाचा नि:पात करून जावळीवर अधिकार केला. यामुळे स्वराज्याच्या सीमा समुद्रकिनाऱ्यायापर्यंत येवून भिडल्यात. स्वाभाविकच सागरावर आणि किनारपट्टीवर सत्ता असलेल्या परकीय ताकदीविरूद्ध लढणे आणि स्वराज्याचे रक्षण करणे आवश्यक बाब बनली. याकरिता महाराजांनी जलदुर्गांची उभारणी करून परकीय सत्तेला आव्हान दिले.
Keywords :
 
Copyright � 2011 : www.lbp.world , Email Us at :ayisrj2011@gmail.com to publish your journal.